खासगीकरणातून महागड्या झालेल्या शिक्षणामुळे सामान्य माणसाच्या उत्पन्नातून २५ टक्के खर्च शिक्षणावर होतो़ शिक्षण हे त्याच्या अवाक्याबाहेर होण्याची प्रक्रिया तीव्र झाली असताना सत्ताधारी ...
येथील काँगे्रस कार्यकर्त्यांच्यावतीने विविध मागण्यासाठी सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी भूगांवकर यांना सोपविण्यात आले. ...
पुर्व शालेय शिक्षण व कुपोषणमुक्ती याकरिता मोठा गाजावाजा करून गावागावात अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या. यामागचा शासनाचा उद्देश अंगणवाड्यांचे विदारक वास्तव बघितल्यानंतर साध्य होत आहे का, ...
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तयार केलेल्या विशेष दारूबंदी पथकाने केलेल्या कारवाईत पवनार व वायगाव (निपाणी) येथून दारूची वाहतूक करणाऱ्या पाच जणांना अटक केली. त्यांच्या जवळून ...
मुलीला शाळेतील इतर विद्यार्थी दररोज मारहाण करतात. यामुळे मुलगी शाळेत जाणार नाही असे पालकाला म्हणाली. यावरून पालक शिक्षकांना या संदर्भात विचारणा करण्याकरिता शाळेत गेले ...
खरीप हंगामात पावसाच्या लंपडावामुळे हिंगणघाट- समुद्रपूर परिसरातील शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकांची दुबार-तिबार पेरणीला समोर जावे लागले. यामुळे बी-बीयाणे व रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना ...
सेवाग्रामनजीकच्या वरूड येथील पोलीस कॉलनीतील वॉर्ड क्रमांक १ मधील नाली आणि रोडच्या बांधकामाबाबत संबंधित पदाधिकारी व अधिकारी यांना वारंवार निवेदन देण्यात आले. ...
ग्रामीण मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, कुपोषणावर मात करता यावी. एकूणच ग्रामीण भागातील गरजुंची मुलं सुसंस्कारीत व्हावी या उदात्त हेतुने शासनाने अंगणवाडी, मिनी अंगणवाडी ...
१ डिसेंबर १९६५ रोजी सीमा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. भूदलाला पर्याय म्हणून सीमा सुरक्षा दल कार्यरत आहे. मात्र सीमा सुरक्षा दलातील सैनिकांना भूदल सैनिकांप्रमाणे दर्जा दिला जात नाही. ...
खरीप हंगामात सातत्याने तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पदरी दुष्काळच येत आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा त्याला सामना करावा लागत आहे. यंदाच्या खरीपात हतबल झालेला बळीराजा ...