देशभर स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे़ शासकीय कर्मचाऱ्यांसह शाळेतील विद्यार्थीही यात सहभागी होत आहे़ अनेक ग्रामपंचयतींनीही स्वच्छता अभियान राबविले; पण गावात स्वच्छतेला बगल दिली ...
‘पुनर्वसनाचे नाव दिले; समस्यांचे गाव दिले’ या शिर्षकाखाली ‘लोकमत’ने नटाळा गावाच्या पुनर्वसनाचे गौडबंगाल बुधवारी चव्ह्याट्यावर आणताच या गावाचे परस्पर हस्तांतरण करणारा लघू पाटबंधारे ...
स्थानिक नगर परिषदेच्या हद्दीला लागून असलेल्या गावांमध्ये बांधकामांना परवानगी नाकारण्यात आली होती़ यामुळे नागरिकांची गोची झाली होती़ शिवाय शहरातील रामनगर व अन्य भागातील ...
शेतमालाला भाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एक्स्प्रेस वे वर दत्तपूर चौकात बुधवारी (दि़१०) रस्ता रोको आंदोलन केले़ सुमारे एक तास रस्ता रोखून ...
महाराष्ट्र राज्याच्या वनमंत्र्यांनी चंद्रपूर येथे जाहीररित्या पत्रकार परिषदेत वन्यजीवाने कोणत्याही व्यक्तीला हल्ला करून ठार केल्यास आठ लाख रुपयांची मदत जाहीर केली़ साप हा वन्यजीव आहे़ ...
शहरातील मुख्य चौक असलेल्या बजाज चौकातील उड्डाण पुलावर व चौकात मोठेमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असल्याने ते तात्ळाळ बुजवावे अशी मागणी अखिल ...
तेराव्या वित्त आयोगातील सुवर्णपथक योजनेअंतर्गत चौकाचे व रस्त्याचे सौंदर्यीकरण करण्यासाठी स्थानिक बसस्थानक चौक ते दिनाशावली मस्जीद ट्रस्टपर्यंतचे अतिक्रमण हटविण्यात आले. ...
गत ४० दिवसांपासून ओलितासाठी वितरिकांत पाणी सोडण्यात आले आहे; पण साफसफाई करण्यात आली नाही़ यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी शिरत आहे़ ...
शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन असलेले शेतातील उत्पादन निसर्गाने हिरावले़ आर्थिक विषन्नतेत असलेले शेतकरी शासनाकडे आशेच्या नजरेने पाहत आहे; पण काही घोषणा न शेतकरी चिंताग्रस्त आहे़ ...
शासकीय कामकाजात कर्मचाऱ्यांच्या अनागोंदीमुळे अनेक ठिकाणी मृत व्यक्ती जिवंत असल्याच्या नोंदी आहे. त्यांच्या नावे अनेक योजनांचा लाभ उचलल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र हिंगणघाट तालुक्यातील ...