सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषदेने मशीनद्वारे केबल टाकण्याचे कंत्राट मुंबई येथील एका कंपनीस दिले; पण सदर कंपनीचा कंत्राटदार व मजूर रस्ते खोदून केबल टाकत आहेत़ ...
राज्यात इंदिरा आवास योजनेसाठी सन २००२ ते मार्च २०१३ पर्यंत ६८ कोटी ५६ लाख ९१ हजार रुपयांची तरतुद होती. त्यापैकी ६३ कोटी ३४ लाख ६ हजार रुपये खर्च करण्यात आले. ...
लिलाव झाले नसल्याने सध्या वर्धा नदीतून वाळू उपस्याला मनाई आहे. असे असले तरी बनावट रॉयल्टीने रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. ...
सर्वत्र दुष्काळ सदृश्य स्थिती असून शासनही मदतीवर विचार करीत आहे़ असे असताना स्टेट बँक आॅफ इंडियाद्वारे शेतकऱ्यांना थकित कर्ज वसुलीसाठी नोटीसी बजावल्या आहेत़ यामुळे त्रस्त देवळी ...
बहुजनांच्या डोक्यावर सांस्कृतिक अधिपत्य लादण्यासाठीच हिंदू या शब्दाच वापर करणाऱ्या शक्ती बहुजनांना स्वत:ची संस्कृती, भाषा व जीवनच विसरायला भाग पाडत आहे. ज्या भाषेशिवाय आपण ...
अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ, आष्टी तालुका कार्यकारी मंडळ, मानव जोडो संघटन, श्री गुरूदेव युवा संघटन यांनी संयुक्तरित्या १ जुलै रोजी तहसीलदारांना गॅस सिलिंडर वितरक नरेंद्र दाभे विरूद्ध ...
आरोग्य केंद्र, क्रीडांगण व बाजार व्यवस्थेचा प्रश्न जमीन हस्तांतरणामुळे रखडला़ १५ डिसेंबरपर्यंत हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली़ याबाबत जि.प. सदस्य मीना वाळके, ...
सोयाबीनने बुडविले आणि कपाशीवरही लाल्याने आक्रमण केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत़ या शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे़ ...
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यात २ जुलै २०१२ पासून राबविण्यात आली. महाराष्ट्रातील उर्वरीत २७ जिल्ह्यात ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून सुरू करण्यात आली. ...
येथील अशोकनगर परिसरात झालेल्या विजय नाडे याची हत्या त्याच्या पत्नीनेच केल्याचा खुलासा झाला आहे. त्याच्याकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तिने विजयच्या डोक्यात दगड ...