शहरातील मुख्य मार्गावर एकही गतिरोधक लावण्यात आले नाही. यामुळे शिवाजी पुतळा ते बजाज चौकपर्यंतच्या मार्गावर दिवसाला एक तरी अपघाताची घटना घडते. अत्यंत वर्दळीच्या या मार्गावर वाहनांची ...
सेलू पंचायत समितींतर्गत येत असलेल्या खैरी (कामठी) व खापरी (ढोणे) येथील ग्रामसेवकांनी लाखो रुपयांचा गैरप्रकार केल्याची तक्रार कानगाव येथील तंटामुक्त समितीचे अर्धयक्ष भगवंता भोयर यांनी ...
आष्टा मुख्य वितरीकेला भगदाड पडल्याने कालव्यातून सोडलेले बोरधरणाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या पिकात शिरले आहे. यामुळे त्याच्या पिकाचे नुकसान होत आहे. याची तक्रार सदर शेतकऱ्याने येथील ...
निम्न वर्धा, आजनसरा, लाल नाला आदी सिंचन प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी सलगरितीने पाणी पोहचविण्यासाठी पाटचऱ्यांच्या कामांना प्राधान्य देण्यासोबतच ...
जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्याकरिता केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पथक मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाले. ठरल्याप्रमाणे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सदर पथक विजयगोपाल येथे दाखल झाले. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने कंत्राटदारांना कामे दिली जातात; पण त्यांची देयके अदा केली जात नाहीत़ यामुळे कंत्राटारांना जवळचा पैसा खर्च करून कामे करावी लागत आहे़ वर्धा ...
गावातील शाळा, आरोग्य केंद्र, महसूल विभाग व विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय आहेत. पण येथील कार्यालयात कार्यरत अधिकाधिक कर्मचारी व अधिकारी यांना मुख्यालयी राहण्याचे वावडे असल्याने ...
गिट्टी खदाणीत ब्लास्टींग केले जात असल्याने घरांचे, शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते़ यामुळे खाणपट्टा देण्यात येऊ नये, खदाणीला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी मागणी येसंबा ...
शहरात रोज अनेक अपघात घडतात; पण ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशा उक्तीप्रमाणे अपघात झाला असे म्हणून अनेक जण निघून जातात. त्याने मात्र अपघात झालेल्या मित्रांना तातडीने आॅटोतून ...
१० ते ११ वर्षांपासून मी कस्तुरबा आरोग्य संस्थेत कामानिमित्त येत असते. डॉ. सुशीला नायर ज्यांना सर्वजण आदराने बडी बहणजी म्हणत. त्यांच्या बद्दल संस्थेतील सर्वजण भरभरून बोलतात, ...