शासनामार्फत लाखो रूपये खर्चून शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ओलिताची सोय व्हावी आणि उन्हाळ्यात विहिरीची पाण्याची पातळी कमी होऊ नये, यासाठी झडशी परिसरातील रिधोरा गावाजवळ ...
खासगी शिक्षण क्षेत्रातील अनियंयंत्रित शुल्क वाढीला आळा बसविण्याकरिता राज्य शासनाने शुल्क नियंत्रण कायदा अस्तित्वात आणण्याचा निर्णय घेतला आहे. २०१४-१५ च्या नवीन शैक्षणिक ...
शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्यांना घर देण्याकरिता शासनाच्यावतीने रमाई घरकुल योजना व एकात्मिक शहर विकास आराखड्यांतर्गत घरकुल देण्याची योजना अंमलात आणली. ...
कधी पावसाचा मारा, तर कधी पावसाची पाठ. कधी गारपिटीचा फटका तर कधी वादळाचा तडाखा. या नैसर्गिक आपत्तीतून कधी बचावला तर वन्य प्राण्याचा हैदोस. या परिस्थितीत राज्यकर्त्ये पाठीशी ...
जि.प. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना ऐनवेळी जलयुक्त शिवारावरील कार्यशाळेला मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतले. सभापतींनी सभेचे सूत्र हातात घेऊन सभा न घेता त्यांनीही दांडी मारल्यामुळे सोमवारी नियोजित ...
अग्निशमनच्या नियमाकडे दुर्लक्ष : कारवाईमुळे व्यापारी त्रस्तनागपूर : नियमानुसार बांधकाम नसल्याने गांधीबाग येथील पंजवानी मार्केटचा वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मार्केट असुरक्षित असल्याने येथील वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहि ...
शहरात अवैध व्यवसायांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ दारूबंदी असताना जिल्ह्यात राजरोसपणे दारू विकली जाते. सोबतच परजिल्ह्यांतून शहरात गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात होते़ यामुळेच शहरातील ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम हातचा गेला. सोयाबीन व कपाशीचे उत्पन्न नाहीच्या बरोबर असताना तुरीचे पीक होण्याची शाश्वती नाही. रबी हंगामातील गहू, चणा या पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली. ...
माणूस दिसायला खूप सुंदर असतो, शरीराचे सौंदर्य ही निसर्गमय देणगी आहे; पण गुणवत्तेत सौंदर्य मिळविण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते़ गुणवत्तेचे सौंदर्य आपल्यापासून कुणीच ...