वायगाव (नि.) येथील ठाकरे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत दिलेल्या गोळ्यांमुळे विद्यार्थ्याची प्रकृती खालावली़ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केल्याने विद्यार्थी बचावला़ या घटनेमुळे ...
पाणीटंचाईवर मात करण्यासह शेती तसेच गावांच्या गरजेनुसार गावातच पाणी उपलब्ध व्हावे म्हणून गावातील पाणी गावात व शेतातील पाणी शेतातच अडविण्याचे महत्त्वांकाक्षी जलयुक्त शिवार अभियान ...
डिझेलचे दर नुकतेच २.६५ रुपये प्रतिलिटरने कमी झाले. असे असतानाही एसटीचे दर मात्र कमी करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवासी वर्गातून एस.टी.च्या तिकिटांचे दर कमी करावे अशी मागणी जोर धरत आहे. ...
जिल्ह्यात प्रसिद्ध येथील बैलबाजारातून हैदराबाद येथील कत्तलखान्याचे व्यापारी दलालाच्या माध्यमातून शेतीपयोगी व तरूण गोऱ्हे, गायी, म्हशींची सर्रास खरेदी करून कत्तलखान्यात पाठवितात़ ...
महसूल प्राप्त करण्याचे मोठे साधन म्हणून गौण खनिजाकडे पाहिले जाते़ टेकड्या, जमिनीपासून उंच भागातून गौण खनिजाच्या उत्खननाकरिता पट्ट्यांचे वाटप केले जाते़ हे खाणपट्टी शासनाकडून ...
शासकीय गोदामात धान्य नसल्याने एपीएल धारकांना धान्याकरिता तीन महिन्यांपासून भटकंती करावी लागत आहे. अशात वर्धेत शासकीय धान्याची अफरातफर करणाऱ्या उमरी (मेघे) येथील ...
तळागाळात शिक्षणाची गंगा पोहोचल्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे. वास्तविकतेत ही गंगा केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. येथील वर्धा-वायगाव मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या ...
शहराला पाणीपुरवठा करणारी योजना सदोष असल्याने निम्मे पाणी वाया जात आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असतानाही सुमारे आठ लाख लिटर पाणी शहरातील नाल्यांतून वाहत आहे. ...
अद्यापही औषध नसलेल्या एड्सचे जिल्ह्यात पाच वर्षांत एकूण २ हजार ९१४ रुग्ण आढळल्याची खळबळजनक माहिती आहे. या पाच वर्षांत जिल्ह्यात एकूण २ लाख ६९ हजार २६७ युवक व युवतींनी ...
समाज परिवर्तनाचा पाईक असलेला व ग्रामीण भागाशी सदैव आपुलकीची नाड जुळलेला, सांप्रत काळातील शिक्षक शासनाच्या नवनवीन ध्येय-धोरणामुळे पार हवालदिल झाला आहे. ...