परिसरात धाम मुख्य कालव्याद्वारे सिंचनाची सोय करण्यात आली आहे. सिंचनासाठी पाणीही उपलब्ध आहे. परंतु अनेक ठिकाणी पाटसऱ्या बुजल्याने तसेच कालव्यात झुडपी वाढल्याने पाणी ...
नगर परिषद कार्यालयासमोरून पोस्ट आॅफिसकडे जात असलेल्या जेल रोड मार्गावर मध्यभागी अद्यापही रस्ता बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताची शक्यता बळावली आहे. ...
सुमारे दहा वर्षांपूर्वी शहरातील मुख्य सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले़ यात एक किलोमीटरच्या बजाज चौक ते शिवाजी चौकादरम्यानच्या रस्त्यावर ११ ठिकाणी रस्ता दुभाजक तोडण्यात आले आहेत़ ...
घरगुती सिलिंडरची सबसिडी बँक खात्यात जमा करताना ती शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आल्याचा अजब प्रकार सेलू तालुक्यात उघड झाला. शिवाय शासनाचे आदेश धुऱ्यावर बसवून ...
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यात विविध विकासकामांचे २४ कोटी रुपयांची देयके गत पाच महिन्यांपासून धुळखात आहे. शासनाने ३०-५४ या हेडचा निधी गोठविल्याने विकासकामे ठप्प झाली आहे. ...
जागा नसल्याचे कारण काढत जिल्ह्यात सीसीआयने कापूस खरेदी बंद केली होती. याचा लाभ उचलत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अत्यल्प दरात कापूस खरेदी केला. दरम्यान ...
माल वाहतुकीचे सर्वात महत्त्वाचे व सुरक्षित साधन म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते; पण या विश्वासाला रेल्वे प्रशासनाद्वारे हादरे दिले जात आहेत. वर्धा रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ च्या लूपलाईनवर ...
पारंपरिक ज्ञानाचा समन्वय आणि नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी जैवविविधतेचे संवर्धन करणे अनिवार्य झाले आहे. जैविविधतेचे व्यवस्थापन ही एक सातत्याने ...
टपाल विभागात मृतक लाभार्थ्यांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढली जाते़ हा खळबळजनक प्रकार येथे उघड झाला़ याबाबत आरटीआय अंतर्गत माहिती मागितली असता टाळाटाळ ...
वन विभागातील बारमाही वनमजुरांना वनविभागात सेवेत नियमीत करण्याचा शासनाचा आदेश आहे. असे असतांनाही उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या तीन वनपरिक्षेत्रातील ...