रामनगर परिसरातील संत तुकाराम वॉर्ड पूर्वी वर्धेचा वॉर्ड क्रमांक १८ म्हणून गणला जात होता़ यातील काही भाग गत १५ ते १६ वर्षांपूर्वी नगर पालिकेने तोडून हद्दपार केला़ सध्या हा भाग नगर ...
शैक्षणिक सत्र २०१३-१४ मध्ये संच निर्धारणाध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक संख्या चुकीच्या पद्धतीने निश्चित केल्याने अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. याची तक्रार शिक्षण उपसंचालकांकडे केली ...
मध्यंतरी शासकीय खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा कापूस व्यापाऱ्यांना विकला. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सध्या ३ हजार ६०० ते ३ हजार ८०० रुपयांच्या आसपास दर दिले जात आहे. ...
निम्न वर्धा प्रकल्पाचा मायनर कालवा सेक्शन नंबर सहा यातून पाणी पाझरते. नजीकच्या सायखेडा मौजातील शेतकऱ्यांना यामुळे नुकसान सोसावे लागत आहे. या कालव्याच्या निकृष्ट ...
स्त्रियांची आक्रमक प्रतिमा निर्माण करणे, हा स्त्रीवादी विचारांचा उद्देश नसून स्त्री-पुरूषांची निकोप मैत्री समानतेच्या आधारावर उभी राहावी, ही अपेक्षा आहे. स्त्रीवादाला अनुल्लेखाने मारण्याऐवजी ...
नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या हवामान आधारित पीक विम्यासाठी अद्यापही पायपीट करावी लागत आहे. धामणगाव (वाठोडा) येथील शेतकरी ...
जिल्ह्यात तलाठी साझे अधिक आणि तलाठी कमी, अशी स्थिती आहे़ यामुळे एका तलाठ्याला दोन साझ्यांचा कार्यभार सांभाळावा लागतो़ जिल्ह्यात २९१ तलाठ्यांची पदे मंजूर असून २८२ तलाठी ...
ग्रामीण भागातील वीज जोडणीसाठी व वाहिनी टाकण्यासाठी लोखंडीऐवजी सिमेंटचे खांब उभारणे सुरू आहे; पण या खांबांचा दर्जा निकृष्ट आहे. शिवाय जमिनीमध्ये खोलवर खांब गाडले जात ...
केंद्र प्रमुखाद्वारे मानसिक त्रास देऊन स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे दडपण आणले जात असल्याचा आरोप येसंबा येथील जि़प़ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने केला आहे़ याबाबत वर्धा ...