आदर्श ग्राम निर्माणात भौतिक सुविधांबरोबरच गावाचा सर्वांगिण विकास होणे आवश्यक आहे. एकमेकांशी नाते अधिक दृढ, होणे आवश्यक आहे. समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने ...
जिल्ह्यात पुलगाव देव्ळी, रोहणा, आर्र्वी, हिंगणघाट, समुद्रपूर, कोरा व सिंदी (रेल्वे) येथील भारतीय कापूस निगमची कापूस खरेदी जागे अभावी बंद करण्यात आली. या केंद्रात सध्या व्यापाऱ्यांची कापूस ...
सुगंधित तंबाखूच्या कारवाईत देवळीतील तीन दुकानदारांकडून पावणेसात लाखांचा माल जप्त करण्यात आला; मात्र या कारवाईत आर्थिक व्यवहार झाल्याची बोंब देवळीत सुरू आहे. कारवाई करताना ...
जिल्हा वार्षिक योजना तयार करताना कृषी व संलग्न क्षेत्रासाठी १६ कोटी रुपये, ग्रामीण विकासासाठी १३ कोटी ५६ लाख रुपये, सामाजिक व सामूहिक सेवांसाठी ५५ कोटी २६ लाख रुपये ...
जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासोबतच ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा, ग्रामपंचायत भवनासाठी २० लाखांपर्यंत वाढीव निधी तसेच सिंचनासह कृषी उत्पादन .. ...
सुगंधित तंबाखू विकत असल्याच्या माहितीवरून दारूबंदी विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांसह अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरात गुरूवारी कारवाई केली. ...
पर्थ : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवाची मालिका खंडित करण्यात टीम इंडियाला अद्याप यश मिळालेले नाही. कसोटी मालिकेत पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाला वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेतूनही शुक्रवारी गाशा गुंडाळावा लागला. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे ...
राम इंगोले यांचा आरोपनागपूर : गंगाजमुनात सध्याची परिस्थिती निर्माण करण्यामागे बिल्डर लॉबीची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम इंगोले यांनी केला आहे. पोलिसांना हाताशी धरुन अशी स्थिती विविध ठिकाणच्या वारांगनांच्या वस्तीत ...