टपाल विभागात मृतक लाभार्थ्यांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढली जाते़ हा खळबळजनक प्रकार येथे उघड झाला़ याबाबत आरटीआय अंतर्गत माहिती मागितली असता टाळाटाळ ...
वन विभागातील बारमाही वनमजुरांना वनविभागात सेवेत नियमीत करण्याचा शासनाचा आदेश आहे. असे असतांनाही उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या तीन वनपरिक्षेत्रातील ...
जिल्ह्यात असलेल्या मतीमंद व मुकबधीर शाळेतील शिक्षकांना गत तीन महिन्यापासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे सुमारे दीडशे शिक्षकांना आर्थिक विवंचनेतचा सामना करावा लागत आहे. ...
नैसर्गिक विधीकरिता गेलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या युवकाला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. ही घटना डोंगरगाव येथे शनिवारी रात्री घडली. ...
सध्या शाळकरी विद्यार्थीच नाही तर काही मोठी मंडळी देखील ‘स्कूबी’ या प्रकाराने वेडावत असल्याचे चित्र आहे. प्लास्टिकचे रंगीत धागे घेऊन जो तो विणताना सतत नजरेस पडत आहे. ...
नैसर्गिक आपत्ती व शासकीय उदासीानतेच्या चाकात फसलेल्या शेतकऱ्यांना जंगली श्वापदांच्या हल्ल्याचाही सामना करावा लागत आहे. डिसेंबर २०१४ अखेर पर्यंत जंगली श्वापदांच्या हल्ल्यात ...
येथे जीवन प्राधिकरण अंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र अनेकदा ग्राहकांना अतिरीक्त देयक दिले जात असल्याने याबाबत असंतोष व्यक्त केला जात आहे. यासंर्भात संबंधितांकडे तक्रार ...
वर्धेसह चंद्रपूर जिल्ह्यातही दारूबंदीचा निर्णय शासनाने घेतला; पण ही जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्याच सहकार्याने संपूर्ण जिल्ह्यासह सिरसगाव येथे खुलेआम दारूविक्री होत आहे़ ...
‘दु:ख जेव्हा भरजरी होते, तू दिल्याची खातरी होते, जीवनाने शिकविले मजला, जखम जखमेने बरी होते, घाम बापाचा घरी येतो, मग, घरी भाकरी होते’ असा जीवनानुभव गझलेतून सादर करीत ...
केंद्र शासनाने २०१५ पासून संपूर्ण राज्यात ८० टक्के केरोसिनची कपात केली आहे़ यामुळे केरोसिनच्या वितरणात मोठी विसंगती निर्माण झाली आहे़ केरोसिन शिधापत्रिका धारकांना ...