नवी दिल्ली : वसाहतकाळापासून चालत आलेले राजपत्रित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले प्रतिज्ञापत्र आता इतिहासजमा झाले आहे. बहुतांश शासकीय कामांमध्ये प्रतिज्ञापत्रांची गरज भासल्यास प्रतिज्ञापत्रांऐवजी संबंधितांची स्वस्वाक्षरी असलेले दस्तऐवज ग्रा मानण्याचा ...
पाकिस्तान संघ मैदानावर कशी कामगिरी करतो, ही बाब महत्त्वाची आहे. पाक संघाने स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. पाकिस्तान संघाच्या अलीकडच्या कालावधीतील कामगिरीवरून त्यांच्यात विजयाचा विश्वास आहे, असे चित्र दिसले नाही. चांगल्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध पाकिस्त ...
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात लोकप्रिय नेते असून त्यांना जनतेने निवडून दिले आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या लोकप्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या शिवसेनेला टोला लगावला. ...