पाणी पुरवठा स्वच्छता सिमतीच्या अध्यक्षाच्या निवडीवरून दोन वेळा ग्रामसभा तहकूब झाली होती. या समितीच्या अध्यक्ष व सचिपदाची निवड झाल्याने अखेर हा वाद निवळला. ...
जुगलबंदी असो वा फ्युजन, बासरीचे स्वर मोहात पाडतात. जुगलबंदी म्हणजे स्वरांचे युद्ध नसून दोन कलावंतांचे अद्वैत साधण्याचा हा प्रयत्न आहे. यातून दोन वाद्यांचाही समन्वय होतो आणि आनंदाची निर्मिती होते. आपल्या अनेक दिग्गज कलावंतांनी जुगलबंदी सादर केली पण त् ...
नवी दिल्ली- २९० किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या ब्रह्मोस या सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राची भारतातर्फे शनिवारी नौदलाच्या विध्वंसक आयएनएस कोलकातावरून यशस्वी चाचणी करण्यात आली. ...