खरीप हंगाम २०१४ मध्ये हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत आर्वी उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या तीन तालुक्यातील ११२ महसूल मंडळातील ४६०८ ... ...
दरमहा वेतनास होणारा विलंब, संगणक अर्हता मुदतवाढ, निवृत्तीवेतन योजना कार्यान्वयन, तुकडीनिहाय शिक्षकांची पदे मान्य करणे आदी मागण्यांकडे राज्यासह जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. ...
रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे़ अद्याप आष्टी व आर्वी तालुक्यातील काही घाटांचे लिलाव झालेले नाहीत; पण सदर घाटांवरून रेतीचा अवैध उपसा अव्याहत सुरू आहे़ ... ...
स्थानिक ग्रामपंचायतीच्या शतकोटी वृक्ष लागवडीसह अन्य कामांत अनियमितता आहे़ या संपूर्ण कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रा़पं़ सदस्य रजनी दखणे यांनी केली आहे़ ... ...
शहरातील मुख्य मार्गावर अनेकांनी अतिक्रमण केल्याने रस्ते अरूंद झाले आहेत. बाजार मार्गावर वाहनांच्या रांगा लागतात. परिणामी, बॅँकेत व्यवहारासाठी येणाऱ्या ग्राहकांना ...
गावातील आठवडी बाजार त्या गावाकरिता महत्त्वाचा असतो. हा बाजार प्रत्येक गावात भरतो. तिथे सुविधा पुरविण्याची जबाबदारी त्या गावाच्या ग्रामपंचायतीची आहे. ...