जिल्ह्यात शासन व महाआॅनलाईनच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत संगणीकृत करण्यात आली. येथे काम करण्याकरिता संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली; ... ...
देवळी मार्गावरीर सालोड येथे उभ्या असलेल्या एका ट्रकधून चोरट्याने साहित्य लंपास केले. यात एकूण एक लाख ९६ हजार २०० रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली. ...
बागायती तालुका म्हणून ओळखल्या जात असलेल्या सेलू तालुक्यात पहिला शेतीनिष्ठ पुरस्कार १९६७ मध्ये मिळाला. यात २०१४ पर्यंत एकूण ४८ वर्षांत ११ एकूण शेतकऱ्यांनी शेतीनिष्ठ पुरस्कारावर त्यांचे नाव कोरले. ...
शेतांची मोजणी करण्याचे काम भूमी अभिलेख कार्यालय करते़ यासाठी शेतकऱ्यांकडून शुल्कही वसूल केले जाते; पण अधिकारी मोजणी करताना आढेवेढे घेतात़ सरूळ येथे तर... ...
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासामुळेच मानवाला आजचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मानवी विकासात तंत्रविज्ञान व संचार माध्यमांचे महत्त्व अन्यन्य साधारण आहे. ...
कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा अस्थिकलश बुधवारी दुपारी कोल्हापूर येथून एकनाथ डोबले यांनी महाराष्ट्र एक्सप्रेसने वर्धा शहरात आणला़ रेल्वे स्थानकावर चाहत्यांनी अस्थिकलश घेण्यासाठी गर्दी केली होती़ ... ...
सध्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षा सुरू आहे. काही दिवसात माध्यमिक शाळांची परीक्षा सुरू होत आहे. परीक्षा केंद्रांवर आलेल्या विद्यार्थ्यांना सुविधा देण्याची जबाबदारी... ...