सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे़ यामुळे स्पर्धा परीक्षांना महत्त्व आले असून या परीक्षांच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या वाटा मोकळ्या होतात, असे मत उमेश महल्ले यांनी व्यक्त केले़ ...
महात्मा जोतिबा साहित्य नगरी (वर्धा) : देशात शेतकऱ्यांचा पक्ष उरलेला नाही. पंजाबराव देशमुखांनंतर शेतकऱ्यांना दुसरा पुढारी मिळालेला नाही. भारत हा कृषिप्रधान देश असूनही ८६ टक्के शेती कोरडवाहू आहे. ...
तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पात जामिनी गेल्याने २२ गावांचे पुनर्वसन करण्यात आले़ या प्रक्रियेला आज १५ वर्षांचा कालावधी लोटला असताना त्यांना शासनाच्यावतीने नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. ...
मागील ३० वर्षांपासून डोंगरगाव (सायंकार) येथील नागरिकांनी पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. पावसाळ्यात प्रकल्पाला येणाऱ्या पुरामुळे दरवर्षी येथील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येते. ...
केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्णयांमुळे सार्वजनिक वितरण वितरण व्यवस्था कमकुवत झाली आहे़ धान्य व केरोसिन कोट्यात कपात करण्यात आल्याने वितरकांसह लाभार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे़ ... ...