पोस्टाच्या परीक्षेकरिता असलेल्या सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात रविवारी परीक्षा देण्याकरिता आलेल्या अनेक बेरोजगार युवक-युवतींना ... ...
गरिबी हा माणसाला लागलेला शाप आहे. पोटाची आग माणसाला शांत बसू देत नाही. मरेपर्यंत पोटाची भुक शमविण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात़ यात म्हातारपण आले की, थकलेल्या शरीराने श्रम होत नाही. ...