देशभर स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले़ यात शहरे, गावे स्वच्छ करण्याकरिता प्रशासन सज्ज झाले होते़ जिल्ह्यातही हे अभियान राबविण्यात आले; ...
चहा बनविण्याकरिता गॅस सुरू केला असता रेग्युलेटरने पेट घेतला. यात सिलिंडरचा स्फोट झाला. ...
भारनियमनामुळे ओलित करणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. यामुळे अनेकांचे पीक वाया जाते. येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले पायाने चालणारे ... ...
चंद्रपूर येथून कोळसा भरून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकने हिंगणघाट कडून येणाऱ्या कंटेनरला जबर धडक दिली. ...
उन्हाळा सुरू होताच जिल्ह्यातील जलशायची स्थिती खालावली आहे. एकूण १४ जलाशयात आजस्थितीला सरासरी केवळ १८.८८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...
उपजिल्हाधिकारी श्रेणीच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचा आदेश मंगळवारी सायंकाळी धडकला. ...
केंद्र सरकार द्वारा बजेटमध्ये ओबीसी, एमबीसी बहुजनांसाठी कोणतेही प्रावधान केले नाही. ...
जिल्ह्यात २०१४-१५ या वर्षात मनरेगा योजनेचे केवळ २६ कोटीचे उद्दीष्ट होते. कंत्राटी कामगार व मजुरांनी ४८ कोटी रुपयांचे ...
येथील बी.आर.सी. युनिट द्वारा बोधिसत्व सम्राट अशोक मौर्य यांचा जयंती उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. ...
इतवारा येथून सेवाग्राम रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाने वहिवाट करणे वाहन धारकांसाठी डोकदुखी ठरत आहेत. ...