सूर नदीच्या काठावर खोदण्यात आलेल्या विहिरीतून पाण्याची उचल करून सूर गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पण ज्या परिसरात पाणी पुरवठ्याची विहीर आहे, त्याच भागात वाळू माफियांकडून मनमर्जीने उत्खनन करून वाळूचा उपसा केल्या जात असल्याने या भागातील पाणी ...
तब्बल पाच तास विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने पोल्ट्री फर्ममधील तापमानात कमालीची वाढ झाली. याच वाढलेल्या तापमानाने पोल्ट्री फार्ममधील १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला. ...
अपहरणाचा गुन्हा दाखल करुन आरोपी अक्षय सतपाळ यास ताब्यात घेत त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने महेंद्रच्या शरीरावरील दागिने चोरण्याचा आम्ही कट रचला होता त्यानुसार त्याला वर्धा रोडवर असलेल्या स्मशानभूमी जवळील एका शेतात बाेलाविले. तेथे महेंद्रचा दोराने ...
मोरांगणा येथील रहिवासी शेतकरी पवन शंकर लांडे आणि मंगेश पळसराम मांढरे यांच्या शेतातून मोटारपंप आणि लोखंडाचे शेतीपयोगी साहित्य चोरून नेल्याची तक्रार त्यांनी खरांगणा पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार खरांगणा पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले असता ...
Wardha News दुसऱ्या मुलीशी लग्न करशील तर तुला व घरच्यांना ठार मारेल अशा प्रेयसीने दिलेल्या धमक्यांपायी त्रस्त झालेल्या एका युवकाने गळफास लावून जीव दिल्याची घटना वर्धा जिल्ह्यात घडली. ...
पारबता ही सहकारी तिलक साटोणे याच्यासोबत मिळून आशिषला नेहमी त्रास द्यायची. तुझे लग्न कसे होते ते बघतोच, अशी धमकी देऊन ते वारंवार पैशाची मागणी करायचे. ...
आर्वी पोलिसांना मृतदेह विहिरीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी थेट विहिरीकडे धाव घेत तपासाला सुरुवात केली. तब्बल दोन ते तीन तास प्रयत्न केल्यानंतर महेंद्रचा मृतदेह आणि दुचाकी गळाला लागली. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्यांकडे चला, असा संदेश दिला. जमनलाल बजाज यांच्या विनंतीनंतर सन १९३६ मध्ये महात्मा गांधी वर्ध्याला आलेत. त्यांनी तत्कालीन सेगावात आश्रम करण्याचे निश्चित केले. याच ठिकाणाहून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली. त्या ...
वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. अन् संतापलेल्या शुभम जयस्वाल याने काठीने मारहाण करणे सुरू केले. तेवढ्यातच शुभमचे वडील लक्ष्मीनारायण तेथे आले आणि त्यांनीही मारहाण करण्यास सुरुवात केली. मृत आशिषला जमिनीवर पाडून त्याच्यावर दगडाने प्रहार केला. त्यानंतर चक ...