गावातील विविध ठिकाणी गटारगंगा साचली आहे. येथील ग्रामसेवकाच्या उदासीन धोरणामुळे ग्रामपंचायतला स्वच्छतेचा विसर पडल्याने ... ...
येथील व्यवस्थापकाच्या हेकेखोर स्वभावामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. कर्जासाठी गेलेल्या शेतकऱ्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ताटकळत उभे राहवे लागते. ...
यंदा आमच्या भागात धानाची स्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे वर्षभरापुरतेही धान होईल का याची शाश्वती नाही. ...
शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत जिल्ह्यात उत्तम कार्य झालेले आहे; ... ...
स्वत:च्या अंगावर विविध प्रकारच्या देशी बियाण्यांच्या माळा घालून शेतकऱ्यांनो स्वत: बियाणे तयार करा. ...
येथील महात्मा साखर कारखाना पूर्ती उद्योग समूहाने विकत घेतला. ...
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या रविशंकर शिवचरण तिवारी (३७) रा. चंद्रपूर याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...
देशाकरिता पे्ररणा स्थळ ठरत असलेल्या सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली अर्पण करण्यात आली. ...
स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव ...
तरुणावर प्राणघातक हल्ला ...