उन्हाळ्याची चाहूल लागली असून पारा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच चाऱ्याचा अभाव, पाणीटंचाई व भारनियमनाचा फटका बसत असल्याने दूध उत्पादनात घट येत असल्याचे दिसते. ...
महाराष्ट्रात बाराव्या शतकात संत चळवळीला सुरूवात झाली. बाराव्या शतकापासून संत ज्ञानेश्वराने भक्ती मार्गातून अध्यात्मिक व समाज प्रबोधनाचे कार्य सुरू केले. ...