उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात जाणवत असलेली पाणी टंचाई निवारणार्थ कोट्यवधी रुपयांचा आराखडा तयार होतो. ...
समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर येथील सुनील पुरूषोत्तम वहारे यास सार्वजनिक ठिकाणी दोघांनी अमानुषरित्या मारहाण केली. ...
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे परिसरात व रोडवरील हिरव्याकंच वृक्षांची बेधडक कत्तल केली जात आहे. ...
चिकणी व जामणी शिवारात कन्हान रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर पोलिसांनी बुधवारी चोरीचा गुन्हा दाखल केला. ...
येथील जि.प. शाळेतून लॅपटॉप चोरी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी दोघांना अटक केली. ...
जिल्हा प्रशासनांतर्गत जनतेला दिल्या जाणाऱ्या विविध सेवा सुविधांबद्दल तसेच सामूहिक व वैयक्तिक लाभाच्या योजनांबद्दल जनतेच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, ...
प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी क्रांती संघटनेच्यावतीने अखंड आरती आंदोलन करण्यात आले. ...
नगर परिषदेच्या २०१५-१६ चे सुधारीत व २०१६-१७ च्या प्रस्तावित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंजुरीसाठी मंगळवारी दुपारी १ वाजता विशेष सभा आयोजित होती. ...
उन्हाळ्याची चाहुल लागताच पाणी- टंचाईचे सावट गडद होऊ लागले आहेत. नदी, नाल्यांसह विहिरीची भूजल पातळी घटत असल्याने सध्या सिंचन धोक्यात आले आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातील प्रास्ताविकात, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांना विशेष महत्त्व दिले. ...