नाचणगावच्या सरपंच सुनिता संजय जुनघरे यांनी शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्याच्या आधारे ग्रामपंचायत निवडणूक लढविली. ...
गत शतकात शेती तंत्रज्ञानावर रसायनांचे राज्य होते. आज जणुकीय तंत्रज्ञान प्रभावी होवू पाहत आहे. दोन्ही प्रकारचे तंत्रज्ञान पर्यावरण, ...
पारंपरिक पिकांना फाटा देत सेवाग्राम येथील शेतकरी शशिकांत खर्डे यांनी फुलांची शेती करून विकास साधला आहे. ...
नजिकच्या बोपापूर येथील शासकीय आणि वनविभागाची मालकी असलेल्या जमिनीवरील झाडांची राजरोसपणे कत्तल सुरू आहे. ...
शहरातील विविध सामाजिक संघटना व नो व्हेईकल डे कृती समितीच्या पुढाकाराने आणि जनतानगर झाडे परिवाराच्या ... ...
शहरालगतचा बराचसा भूभाग हा उंचसखल टेकड्यांनी व्यापला आहे. पिपरी (मेघे), उमरी (मेघे) भागाला या टेकड्यांचा वेढा आहे. ...
वर्धा लोकसभा मतदार संघातील शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवांना तसेच त्यांच्या वारसांना किसान विकासपत्र तसेच शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. ...
विद्यार्थ्यांकरिता असलेल्या शालेय पोषण आहारातील तेल व चना खुद्द मुख्याध्यापिका घरी नेत असल्याचा प्रकार ... ...
येथील रेती घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असल्याचे दिसून आले आहे. यावर अंकुश लावण्याकरिता तहसीलदार सचीन यादव यांनी ...
आर्थिक वर्ष समाप्तीचा मार्च महिना धावपळीचा म्हणून ओळखला जातो. हा महिना आर्थिक देवाण घेवाण व शासकीय कार्यालयातील आर्थिक गोळाबेरीजेचा महिना म्हणून नेहमीच चर्चेत असतो. ...