नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतनिहाय सर्वेक्षण वर्षातून दोनवेळा करण्यात येते. ...
अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनकॉल्सच्या माध्यमातून ‘एटीएम व्हेरीफिकेशन’ कॉल सांगून फसवणूक केल्याच्या घटना जिल्ह्यातच नाही तर राज्यात घडत आहेत. ...
आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं; पण ते स्वप्न पूर्ण होत असताना आपलं बाळ निरोगी आणि पूर्ण वाढ झालेलं असावं, बाळात कुठलंही व्यंग असू नये, ...
वर्धा आणि वायगाव येथे झालेल्या अपघाताच्या दोन घटनांमध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले. दोन्ही अपघात बुधवारी झाले. ...
जामच्या पी.व्ही. टेक्सटाईल्स येथे अंगावर भेल (गठाण) पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजता घडली. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समिती सभापती पदाची निवडणूक बुधवारी शांततेत पार पडली. भाजपला सभापती पद कायम ठेवण्यात यश मिळाले. ...
मिलिंद भेंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या शिक्षण व आरोग्य समिती सभापती पदासाठी भाजपमधील इच्छुकांचा दावा कायम असल्यामुळे... ...
दुष्काळाच्या कारणाने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. ...
जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक सद्भावना भवन येथे घेण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी राज्यमंत्री तथा आ. रणजीत कांबळे उपस्थित होते. ...
शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलासह शहरातील रस्तेही वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अरूंद भासू लागले आहेत. ...