बोर नदी पात्राला बेशरमसह अन्य वनस्पतींनी विळखा घातला होता. बोर धरणापासून पुढे वाहणारे पात्र बेशरमने व्यापले आहे. ...
बहुऔषधी गुणयुक्त १०० वर्षांपेक्षा अधिक काळ जगणारा आणि इतरांनाही शतावरी करण्यात उपयुक्त ‘जांभुळ वृक्ष’ अलिकडे दुर्मिळ होत आहे. ...
संत लोटांगण महाराज उपासक मंडळातील कार्यकारिणीचा वाद सहायक धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाने मिटला आहे. ...
अष्टपैलू व्यक्तींमध्ये सावरकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तित्व असल्याने या पुरूष सिंहाला केवळ राष्ट्रात बांधून ठेवणे योग्य नव्हे. ...
मातीपासून तयार झालेल्या बापुकूटीच्या भिंतीला पावसाच्या पाण्याचा मारा बसू नये याकरिता ... ...
खरीप हंगाम तोंडावर आला आहे. यात बियाण्यांकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाल्याने त्यांची फसवणूक करण्याकरिता अनेक बोगस कंपन्यांची बियाणे बाजारात येत आहेत. ...
मानसिक संतुलन बिघडल्याने एका शेतकऱ्याने त्याच्याच चुलत भावाच्या गोठ्याला आग लावली. ...
खरसखांडा ते ठाणेगाव हा तीन किमी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पायी चालणेही कठीण झाले आहे. ...
शासकीय कामात अडथळा आणत रेल्वे कर्मचाऱ्यास धक्काबुक्की प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर फरार झालेल्या .... ...
सध्या सर्व शाळांच्या सुट्या सुरू आहेत. समतानगर भागातील चिमुकल्यांनी उन्हाळ्याच्या सुट्यांचा सदुपयोग केला आहे. ...