‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ ही म्हण सार्थ ठरवित वर्धेतील १९ जणांनी मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प केला. ...
सुगंधंीत तंबाखावर शासनाकडून बंदी असताना त्याचा साठा करून वाहतूक करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर जिल्हा अंतर्गत कर्मचाऱ्यांच्याही बदल्या झाल्या. ...
शेतीच्या हंगामातील कामाची लगबग सुरू झाली आहे. मोठ्यांना हातभार म्हणून ...
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील सर्वच शेतकरी कुटूंबांना याचा लाभ मिळणार आहे. ...
परिसरतील बऱ्याच गावात मुख्य मार्गावर तसेच शेतशिवारातून जाणाऱ्या प्रवाहित वीजतारा लोंबकळलेल्या असल्याने ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत झोपडपट्टी बांधून राहत असलेल्या रहिवाशांना कायमस्वरुपी जागेचे पट्टे देण्यात यावे, ...
शेळ्या खरेदी करण्याकरिता गावातील सावकाराकडून मासिक पाच टक्के शेकडा दराने कर्ज घेतले. ते कर्ज व्याजासह फेडण्याची तयारी दर्शवूनही दामदुप्पट व्याजाची मागणी सावकाराकडून करण्यात आली. ...
मिनिमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आपली वर्णी लागावी, अशी अनेक दिग्गजांची मनोमन इच्छा असतानाच .. ...
शहरातून जाणाऱ्या हैदराबाद भोपाळ महामार्गास जोडणाऱ्या नाचणगाव नाका ते पंचधारा रोड या मार्गाच्या रूंदीकरणाचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. ...