राष्ट्रीय विधी आयोगाने अॅडव्होकेट अॅक्ट १९६१ मध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात अॅडव्होकेट (अमेनमेंट) बिल, २०१७ हे केंद्र शासनाकडे पाठविले आहे. ...
राज्यातील अनुसुचित जातींच्या नागरिकांसाठी शासन विविध योजना राबवित असून या योजनांचा प्रचार ...
खेळ सर्वांनाच आवडतो. बालपणातच नव्हे तर तरूणपणात खेळण्याची मी संधी मिळविली. ...
कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतकरी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहे. ...
जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतिपदाची निवड शनिवारी होऊ घातली आहे. ...
प्रदूषणावर आळा बसविण्याचा उद्देश ठेवत न्यायालयाने बीएस ३ इंजिन असलेली वाहनांची विक्री आणि नोंदणी ३१ मार्चच्या सायंकाळपासून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. ...
निसर्गाची महत्त्वाची देण पाणी असून त्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची गरज आहे. यासाठी गावकऱ्यांनी सामूहिकरित्या श्रमदानातून प्रयत्न करणे गरजेचे आहे, ...
शासनाने तुरीच्या जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा खासगी व्यापारी कमी भावाने तूर खरेदी करीत आहे. ...
स्थानिक आगारातून निघालेल्या आर्वीकडे जाणाऱ्या बसेस आर्वी नाका येथे थांबत नाही. ...
पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. पशुपालकांना मुरघास युनिटची स्थापना ...