शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

मुंबई-नागपूर दुरांतो वर्धा रेल्वेस्थानकावर तीन तास खोळंबली; प्रवाशांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 5:49 PM

Wardha News तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबई-नागपूर दुरांतो स्पेशल गाडी तीन तास वर्धा येथे खोळंबली आणि १२०० च्या वर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

ठळक मुद्दे१२०० वर प्रवासी तीन तास वर्धेत अडकले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबई-नागपूर दुरांतो स्पेशल गाडी तीन तास वर्धा येथे खोळंबली आणि १२०० च्या वर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. (Mumbai-Nagpur Duranto at Wardha railway station for three hours; Annoyance to passengers)

रेल्वेगाडी क्रमांक ०२१८९ मुंबई-नागपूर दुरांतो स्पेशल मुंबईवरून नागपुरात सकाळी ७.२० वाजता येते. ही गाडी वर्धा रेल्वेस्थानकावर थांबत नाही. मुंबईवरून निघाल्यानंतर ही गाडी भुसावळला पाच मिनिटे थांबून थेट नागपूरला पोहोचते. परंतु शुक्रवारी सकाळी वर्धा रेल्वेस्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही गाडी तब्बल तीन तास तेथेच खोळंबली. बिघाड दूर केल्यानंतर ही गाडी नागपूरसाठी रवाना झाली. त्यामुळे सकाळी ७.२० वाजता येणारी दुरांतो सकाळी १० वाजताच्या सुमारास नागपुरात पोहोचली. त्यामुळे या गाडीतील १२०० च्या वर प्रवाशांना मनस्ताप सहन करून वर्धा रेल्वेस्थानकावर गाडीतच बसून राहण्याची पाळी आली. कुठेच थांबत नसल्यामुळे प्रवासी दुरांतोच्या प्रवासाला पसंती देतात. परंतु दुरांतोतही मनस्ताप झाल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

...............

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे