शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

विकास आराखड्यासाठी आमदार राजेश बकानेंची १०० कोटींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 19:42 IST

Wardha : आमदार राजेश बकाणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : जिल्ह्यातील ऐतिहासिक, भौगोलिक व सामरिक दृष्टिकोनातून महत्त्व असलेल्या पुलगाव शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आमदार राजेश बकाणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेऊन पुलगाव समृद्धी विकास आराखडा अंतर्गत १०० कोटी रुपये निधीची मागणी निवेदन देऊन केली.

पुलगाव शहरास भारतातील प्रमुख रेल्वे मार्ग व मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गाची जोड मिळालेली असून, आशिया खंडातील सर्वात मोठे केंद्रीय दारूगोळा भांडार याच शहरात स्थित आहे. तसेच शहरासमोरील वर्धा नदी व अवघ्या ३ किलोमीटर अंतरावरून जाणारा समृद्धी महामार्ग ही येथील भूगोलाला विकासाची सुवर्णसंधी निर्माण करून देत आहे. या भागात सुमारे ४ हजार सैनिक कुटुंबीयांचा रहिवास, ३७हजारपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक वास्तव्य यामुळे पुलगाव शहरास विशेष ओळख प्राप्त झाली आहे. याशिवाय संलग्न असलेली नाचणगाव ही राज्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून, या परिसरात नागरी सुविधा, औद्योगिक वाढ आणि वाहतूकीसाठी विशेष आराखड्याची गरज व्यक्त केली. 

कार्यवाही करण्याचे दिले आश्वासनगेल्या २५ वर्षांत महायुतीचा आमदार नसल्यामुळे विकास कामांचा मोठा अनुशेष राहिल्याचे त्यांनी नमूद केले. पुलगाव शहराच्या सर्वांगीण आणि सुनियोजित विकासासाठी पुलगाव समृद्धी विकास आराखडा राबवून १०० कोटींच्या नावीन्यपूर्ण निधीची तरतूद करण्यात यावी, अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली. या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुलगावच्या विकासासंदर्भातील मागणीची दखल घेतली असून, लवकरच तांत्रिक आणि प्रशासकीय कार्यवाहीचे आश्वासन दिले. 

टॅग्स :wardha-acवर्धाEknath Shindeएकनाथ शिंदे