शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

प्रखर उष्णतामानाचा पशुपक्ष्यांना फटका; चिमण्यांचा होतोय मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:24 AM

एप्रिल महिन्याच्या मध्यातच उष्णतामान प्रचंड वाढले असून पाऱ्याने ४४ अंश सेल्सियस इतका टप्पा गाठला आहे. मानवाला झळा असह्य होत असतानाच पशुपक्ष्यांनाही पाण्याअभावी मृत्युमुखी पडावे लागत आहे.

ठळक मुद्देपक्ष्यांकरिता पाणीपात्र ठेवण्याचे पक्षिप्रेमींचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एप्रिल महिन्याच्या मध्यातच उष्णतामान प्रचंड वाढले असून पाऱ्याने ४४ अंश सेल्सियस इतका टप्पा गाठला आहे. मानवाला झळा असह्य होत असतानाच पशुपक्ष्यांनाही पाण्याअभावी मृत्युमुखी पडावे लागत आहे. उन्हाची दाहकता इतकी आहे की त्याच्या तडाख्यामुळे चिमण्यांचा मृत्यू होत आहे. झडशी परिसरात उन्हामुळे काही चिमण्या दगावत असल्याचे चित्र आहे.चिमण्यांकरिता काही नागरिकांनी आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये कृत्रिम घरटी निर्माण केली आहे. तर काही ठिकाणी त्यांच्या तृष्णा-तृप्तीकरिता डब्यामध्ये पाणी ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारचे सहकार्य सर्व नागरिकांना करावे लागणार आहे. तरच निसर्गाचा समतोल राखता येईल.उन्हामुळे दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका मानवासह पशुपक्ष्यांना बसू लागला आहे. अधिक तापमान चिमण्यांसारख्या इवल्याशा जिवांना सहन होत नाही. उष्णतामान वाढताच चिमण्यांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी पुढाकार घेत चिमण्यांकरिता आपल्या घराच्या आवारात घरटे ठेवणे गरजेचे आहे.याशिवाय मातीच्या भांड्यात पानी व तांदळाचे दाणे टाकल्यास त्यांना जीवनदान मिळू शकेल. दिवसेंदिवस होणारी झाडांची कत्तल पाहता त्यांचा अधिवास नष्ट झाला आहे. शिवाय उच्दाबाच्या वीजवाहिनी आणि मोठमोठे मोबाईल, टॉवर उभारण्यात आल्याने पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे.एप्रिलमध्येच मे हिटचा नागरिकांना प्रत्यय येत आहे. त्यापूर्वी पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांसोबतच पक्षिमित्रांनी पुढाकार घ्यावा, तरच चिमण्यांचे अस्तित्व दिसेल, असे बोलले जात आहे.

टॅग्स :Waterपाणी