शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

चार दिवसांपासून सरपंच कांबळे यांचे बेमुदत उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 6:00 AM

सर्व लोकप्रतिनिधी झोपलेले आहे. त्यांना केवळ मतदान करून निवडून द्या, म्हणजे त्यांची जबाबदारी संपली, असा रोष आंदोलनकर्ता कांबडे यांनी व्यक्त केला आहे. गावातील यशोदा नदीचे पात्रात बंधारा किंवा रपटा बांधुन परिसरातील कास्तकारांना नदी पलीकडे जाण्याची सोय करण्यात यावी, यासाठी त्यांनी बेमुदत उपोषणाचे शस्त्र उपसले आहे.

ठळक मुद्देकोणतेही अधिकारी अन् लोकप्रतिनिधी फिरकले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : दिघी (बोपापूर) येथील सरपंच घनश्याम कांबळे यांनी न्यायीक मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. रविवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी कुठलाही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आंदोलन मंडपाकडे फिरकला नसल्याने आंदोलन सुरूच होते.सर्व लोकप्रतिनिधी झोपलेले आहे. त्यांना केवळ मतदान करून निवडून द्या, म्हणजे त्यांची जबाबदारी संपली, असा रोष आंदोलनकर्ता कांबडे यांनी व्यक्त केला आहे. गावातील यशोदा नदीचे पात्रात बंधारा किंवा रपटा बांधुन परिसरातील कास्तकारांना नदी पलीकडे जाण्याची सोय करण्यात यावी, यासाठी त्यांनी बेमुदत उपोषणाचे शस्त्र उपसले आहे. जिल्हाधिकारी व संबंधीत अधिकाऱ्यांनी त्यांनी या समस्येबाबत वारंवार अवगत केले आहे. एप्रिल महिन्यापूर्वी निवेदन देवून अवगत केले आहे. गावातील शेतकऱ्यांना नदी पात्रातील खोलीकरणामुळे पलीकडे शेती वाहने कठीण झाले आहे. याचा विपरीत परिणाम शेतकºयांसोबतच मजुरांवर झाला आहे. या दरम्यान तहसीलदार राजेश सरवदे, नायब तहसीलदार प्रदीप वर्र्पे, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर आदी अधिकाºयांनी उपोषण मंडपाला भेट देवून माहिती जाणून घेतली. कांबळे यांचे शरिरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत