शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

एमबीबीएसच्या कोर्समध्ये आता हिमॅटोलॉजीचा समावेश करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:13 IST

Vardha : देशातील अनेक सिलकलसेल रूग्णांवर वेळेत उपचार मिळू शकतात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिकलसेल रोग जन्मतःच असतो. त्यावर उपचार करण्यासाठी हिमॅटोलॉजिस्ट देशात नगण्य आहे. त्यामुळे एमबीबीएस कोर्स आणि पदव्युत्तर कोर्समध्ये हिमॅटोलॉजी कोर्स समाविष्ट करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (गवई) केली आहे. देशाचे भविष्य बालक व बालिका सुरक्षित राहण्यासाठी सिकलसेल रोगाचा पूर्णपणे नायनाट होणे काळाची गरज आहे. त्यामुळे याची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबात रिपाइंने (गवई) यापूर्वीही पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांना निवेदन दिले आहे.

सोबतच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांनासुद्धा निवेदन दिले. मेडिकल कमिशन, नवी दिल्लीद्वारा पक्षाला पत्रही प्राप्त झाले आहे, असे रिपाई (गवई) चे प्रदेश उपध्यक्ष गोकुल पांडे, जिल्हाध्यक्ष अॅड नरेंद्र पाटील, निरंजन शर्मा, अॅड. अनिल ओरके, अॅड. पुरुषोत्तम धाबर्डे, उमेश पाटील, धनराज बागेश्वर, अनिल कांबळे आदींनी कळविले आहे. हिमॅटोलॉजीचा अभ्यासक्रम एमबीबीएम कोर्स मध्ये समाविष्ट केला तर देशातील अनेक सिलकलसेल रूग्णांवर वेळेत उपचार मिळतील. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका स्तरावर अनेक डॉक्टर उपलब्ध होतील. अशा आशावाद निवेदनातून व्यक्त केला आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाEducationशिक्षण