शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
5
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
6
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
7
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
10
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
11
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
12
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
13
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
14
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
15
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
16
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
17
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
18
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
19
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
20
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना मृत्युसंख्येने ओलांडली हजारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 05:00 IST

देशभरासह राज्यात गतवर्षीपासून कारोनाने कहर केला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्हा ९ मेपर्यंत काेरोनामुक्त होता. १० मे रोजी जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर सातत्याने काेरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत गेली. चाचण्यांची गती मंदावल्याने सप्टेंबर, ऑक्टोबरदरम्यान कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात होती.

ठळक मुद्देसंकट दिवसेंदिवस गडद : शहरासह ग्रामीण भागात बाधितांचा आकडा गाठतोय दररोज नवा उच्चांक

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मागील वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले असून, दुसऱ्या लाटेत मात्र कोरोनाने उग्ररूप धारण केले आहे. एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधित आणि मृत्यूच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मृत्युसंख्येने हजारी ओलांडल्याचे दिसून येत आहे.देशभरासह राज्यात गतवर्षीपासून कारोनाने कहर केला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्हा ९ मेपर्यंत काेरोनामुक्त होता. १० मे रोजी जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर सातत्याने काेरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत गेली. चाचण्यांची गती मंदावल्याने सप्टेंबर, ऑक्टोबरदरम्यान कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात होती.  यावर्षी मार्च महिन्यापासून काेरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातले. कोरोनाचे संकट आणखी गडद झाले. चाचणीसाठी आतापर्यंत ३ लाखांवर स्त्राव नमुने पाठविण्यात आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या  ४१ हजार ७२९ वर पोहोचली असून, पूर्वी एक अंकी असणारी मृत्युसंख्या आता दोन अंकी झाली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ६ हजार ८७७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दररोज रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रदिनी १ मे रोजी तब्बल १,१४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. २ मे रोजी ८२२, ३ मे रोजी ३००, ४ मे रोजी ६३०, ५ मे रोजी ९६३, ६ मे रोजी ९०५, ७ मे रोजी ७६६, ८ मे रोजी ९९४ रुग्ण आढळूून आले, तर कोरोना मृत्युसंख्येने हजारचा पल्ला ओलांडला आहे. 

त्रिसूत्रीचे कोटेकोरपणे पालन गरजेचेकोरोनाने शहरातच नव्हे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही आता पाळेमुळे रुजविण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, वर्षभरात १ हजार जणांचा काेरोनाने बळी घेतला आहे. संकट आणखी गडद होत असल्याने कारोना प्रतिबंधात्मक नियमांचे नागरिकांनी आता काटेकोरपणे पालन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू