शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा २३ घरांना फटका; तीन जनावरांचा मृत्यू

By महेश सायखेडे | Updated: April 10, 2023 16:23 IST

जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी वादळी वारा, दामिणी गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी

वर्धा : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी वादळी वारा, दामिणी गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. याच नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात २३ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. तर तीन जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

जिल्ह्यातील विविध भागात वादळीवाऱ्यासह कोसळधार बरसलेल्या अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. १०५.५ हेक्टरवरील उभ्या पिकांचे ३३ टक्केच्या आत तर १४.२५ हेक्टरवरील उभ्या पिकांचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाचा आहे. प्रत्यक्षात कुठे किती शेतपिकाचे नुकसान झाले याची इत्यंभूत माहिती सध्या कृषी आणि महसूल यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन जाणून घेत आहे.

शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यावर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीत एकूण तीन जनावरांचा मृत्यू झाला. यात दोन बैल तर एका गोऱ्हाचा समावेश आहे. देवळी व सेलू तालुक्यात प्रत्येकी एक बैलाचा तर हिंगणघाट तालुक्यात गोऱ्ह्याचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.कुठल्या तालुक्यात किती घरांचे नुकसान?देवळी : १३सेलू : ०२कारंजा : ०८

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसwardha-acवर्धा