शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

लग्नाच्या दिवशीच प्रियकरासोबत फरार झाली नवरी; वडिलांनी घेतला मोठा निर्णय अन् त्याच मांडवात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 09:45 IST

संबंधित मुलीच्या वडिलांनी तिच्या प्रियकरा विरोधात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

उत्तर प्रदेशातील बांदा येथे लग्नसमारंभाची तयारी सुरू असतानाच नववधू प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात जेव्हा वधूच्या नातलगांना समजली तेव्हा त्यांना धक्का बसला. यानंतर, संबंधित नववधूच्या वडिलांनी त्याच मांडवात आपल्या लहान मुलीचे लग्न संबंधित वरासोबत लावून दिले. संबंधित मुलीच्या वडिलांनी तिच्या प्रियकरा विरोधात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण तिंदवारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलीचे लग्न 8 जून रोजी होणार होते. कन्नौज जिल्ह्यातून वरात येणार होती. त्याचवेळी गावातील एका तरुणाने नववधूला फूस लावून पळवून नेले. पीडितेच्या वडिलांनी आरोपी तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

...अन् लावून दिलं छोट्या मुलीचं लग्न - या लग्नासाठी वरात जेव्हा दारात आली, तेव्हा नववधू तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे समजले. यानंतर वधूच्या वडिलांनी याच मांडवात आपल्या लगान मुलीचे लग्न संबंधित मिलासोबत करण्याचा निर्णय घेतला. वधूच्या वडिलांनी वरासोबत बोलून आपल्या छोट्या मुलीचे लग्न त्याच्यासोबत लावून दिले. यानंतर वरातीचे स्वागत करून त्यांनी तिची पाठवणी केली.

काय म्हणाले पोलीस ठाण्याचे प्रमुख?-या संदर्भात बोलताना पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल कुमार यांनी सांगितले, गावातील एका तरुणाने फूस लावून एका मुलीला पळवून नेल्याची तक्रार आली आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नPoliceपोलिस