शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

Video - नवरदेवाशिवाय शेकडो मुलींनी स्वत:शीच केलं लग्न; 'ते' सत्य ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 12:32 IST

नवरदेवाशिवाय मोठ्या संख्येने वधूंचं लग्न लावण्यात आलं. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये काही वधूंनी स्वतःच स्वत:ला हार घातला आहे.

उत्तर प्रदेशातील बलिया येथे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. 25 जानेवारीला 568 जोडप्यांचं लग्न झालं. मात्र यामध्ये नवरदेवाशिवाय मोठ्या संख्येने वधूंचं लग्न लावण्यात आलं. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये काही वधूंनी स्वतःच स्वत:ला हार घातला आहे. सध्या या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत सरकार 51 हजार रुपये देते. प्रत्येक जिल्ह्यात लग्न समारंभाचं आयोजन केलं जातं. याच क्रमाने बलिया जिल्ह्यात 568 जोडप्यांचं लग्न पार पडलं. मात्र तो एक घोटाळा असल्याचं आता समोर आलं आहे. शेकडो नववधूंचं नवरदेवाशिवाय लग्न झालं आहे. अनेक तरुणी स्वतःच्या हातांनी स्वतःच्या गळ्यात हार घालतात. 

चौकशी केली असता, यातील अनेक तरुणी याठिकाणी भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्यांना पैशाचं आमिष दाखवून सामूहिक विवाह योजनेत सहभागी होण्यासाठी तयार केलं. कागदपत्रावर नाव लिहून सरकारी तिजोरीतून पैसे काढून घेण्यासाठी हे सर्व केल्याचं समोर आलं आहे. 

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी बांसडीह विधानसभेतील भाजपा आमदार केतकी सिंह यांनी सांगितलं की, या घटनेची दखल घेत आहे. कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही. हा गरिबांशी केलेला खेळ आहे. जिल्हा प्रशासनाने तपास पथकही तयार केलं आहे. एफआयआर करण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या 20 सदस्यांचे पथक तपास करत असल्याचे सीडीओने एका निवेदनात म्हटलं आहे. मुख्यमंत्री समूह विवाह योजनेंतर्गत मिळणारा निधी तातडीने बंद करण्यात आला आहे. आतापर्यंत 20 लोकांच्या तपासणीत 8 जण बनावट असल्याचं निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून वसुली केली जाईल. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न