शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

नवरदेवाशिवाय शेकडो वधूंनी स्वत:च्याच गळ्यात घातल्या वरमाला! उत्तर प्रदेशमध्ये मोठा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 06:36 IST

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील बलिया येथे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत मोठा घोटाळा समोर आला आहे. या ठिकाणी २५ जानेवारी रोजी ५६८ जोडप्यांचे लग्न लावण्यात आले होते. मात्र यापैकी अनेक विवाह हे नवरदेवाशिवाय लावण्यात आले.

बलिया - उत्तर प्रदेशमधील बलिया येथे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत मोठा घोटाळा समोर आला आहे. या ठिकाणी २५ जानेवारी रोजी ५६८ जोडप्यांचे लग्न लावण्यात आले होते. मात्र यापैकी अनेक विवाह हे नवरदेवाशिवाय लावण्यात आले. कहर म्हणजे शेकडो वधूंनी स्वत:च्याच गळ्यात वरमाला घातल्या. तर अनेकांचे लग्न यापूर्वी झाले असताना त्याही यात लग्नासाठी उभ्या राहिल्या. आता या प्रकरणामध्ये अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या अनेक तरुणी येथे फिरण्यासाठी आल्या होत्या. लग्नासाठी उभ्या राहा, तुम्हाला भरपूर पैसे देऊ असे आमिष दाखवून या मुलींना सोहळ्यात सहभागी करून घेण्यात आले. सोशल मीडियावर या सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

कुणाचे कधी झाले होते लग्न?मंगळवारी रात्री जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक श्रीवास्तव यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सहायक विकास अधिकारी सुनील कुमार यादव आणि आठ लाभार्थी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चना यांचे जून २०२३ मध्ये, रंजना यादव आणि सुमन चौहान यांचे मार्च २०२३ मध्ये, प्रियांकाचे लग्न नोव्हेंबर २०२३ मध्ये झाले होते, पूजाचे लग्न एक वर्षापूर्वी झाले, संजूचे तीन वर्षांपूर्वी, रमिताचे जुलै २०२३ मध्ये लग्न झाले होते.

आम्ही विवाह बघायला गेलो होतो अन्...-आम्ही सामूहिक विवाह बघायला गेलो होतो. त्यांनी आम्हाला दोन-तीन हजार रुपयांचे आमिष दाखवून तेथे वर म्हणून बसवले. -आम्ही स्वतः आमच्या गळ्यात हार घालून आमचा फोटो काढला, असे या घोटाळ्यातील एका तरुणाने म्हटले आहे.

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नCorruptionभ्रष्टाचार