मुलींना सोलो ट्रिपसाठी सेफ आहेत भारतातील 'ही' ठिकाणं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 19:01 IST2018-10-22T19:00:31+5:302018-10-22T19:01:13+5:30
देश-विदेशातील नवनव्या ठिकाणांना भेट देण्याची सर्वांचीच इच्छा असते. निसर्गसौंदर्याने नटलेलं आणि भरपूर अॅडव्हेचर्स असलेल्या टूरिस्ट प्लेसवर फिरण्याची मजा काही औरचं.

मुलींना सोलो ट्रिपसाठी सेफ आहेत भारतातील 'ही' ठिकाणं!
देश-विदेशातील नवनव्या ठिकाणांना भेट देण्याची सर्वांचीच इच्छा असते. निसर्गसौंदर्याने नटलेलं आणि भरपूर अॅडव्हेचर्स असलेल्या टूरिस्ट प्लेसवर फिरण्याची मजा काही औरचं. मुलांसाठी कोणत्याही ठिकाणी फिरण्यासाठी जाणं एवढं अवघड नसतं. परंतु मुलींसाठी एकट्याने फिरणं फार अवघड असतं. त्यांना अनेक गोष्टींची दखल घेऊन, विचारपूर्वक त्यांच्या टूरचा प्लॅन करावा लागतो. त्यातही अनेकदा घरातून परवानगी मिळणंही अवघड होतं.
दरम्यानच्या काळात झालेल्या अनेक घटनांमुळे लोकांचा असा समज झाला आहे की, भारतामध्ये मुलींना एकट्याने फिरण्यासाठी कोणतंही सुरक्षित शहर नाही. परंतु असं नसून भारतामध्ये अनेक सुरक्षित अशी शहरं आहेत. जी मुलींना एकटं फिरण्याच्या दृष्टीने सुरक्षित आहेत. जाणून घेऊयात अशा काही डेस्टिनेशन्सबाबत...
1. वाराणसी

2. आग्रा

3. चंबा

4. चेन्नई

5. म्हैसूर
