शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

इथे इतिहास आणि संस्कृतीच नाही तर निर्सगाचाही घेऊ शकता मनसोक्त आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 11:54 IST

जर तुम्ही एका भन्नाट प्रवासाचा प्लॅन करत असाल किंवा तुम्हाला भारताचं ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वाइल्डलाइफ एकाच ठिकाणी पहायचं असेल तर म्हैसूर तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं.

जर तुम्ही एका भन्नाट प्रवासाचा प्लॅन करत असाल किंवा तुम्हाला भारताचं ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वाइल्डलाइफ एकाच ठिकाणी पहायचं असेल तर म्हैसूर तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं. म्हैसूर आणि याच्या आजूबाजूला तुम्ही फिरायला गेलात तर तुमच्या कितीतरी इच्छा पूर्ण होतील. सोबतच तुम्हाला निसर्गाचा अनमोल नजाराही बघायला मिळेल. तसेच इथे तुम्हाला इतिहासाची पाने चाळण्याची आणि इतिहास समजून घेण्याची संधीही मिळेल. त्यासोबतच येथील बर्ड सेंच्युरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीही तुम्ही बघू शकता. चला जाणून घेऊ म्हैसूर आणि आजूबाजूला बघण्यासाठी काय काय आहे.

१३९५ ते १९५६ साला पर्यंत ते सुमारे सहा शतकांपर्यंत हे शहर म्हैसूर संस्थानची राजधानी शहर म्हणून विकसीत झाले. १७६० व १७७० च्या दशकातील हैदर अली व टीपू सुलतानची सत्ता असताना थोड्या काळादरम्यान, वाडीयार राजवटीचे म्हैसूरवर राज्य होते. वाडीयार हे कला आणि संस्कृतीचे आश्रयदाते होते आणि त्यांनी शहराच्या व राज्याच्या सांस्कृतिक जडनघडनीत लक्षणीय योगदान दिले व म्हैसूरला सांस्कृतिक राजधानीचाही दर्जा प्राप्त झाला.

श्रीरंगपट्टनम

श्रीरंगपट्टनम म्हैसूरपासून केवळ ३० मिनिटांच्या अंतरावर आहे. इतिहासानुसार, हे ठिकाण हैदर अली आणि टीपू सुलतानचेव वडील यांची राजधानी होती. आज हे ठिकाण एका भग्नावस्थेत आहे. या परिसरातच एक प्रसिद्ध रंगनाथस्वामी मंदिर आहे. त्यासोबतच मशिद, बंदीखाना आहे जिथे टीपू सुलतानची हत्या झाली होती. 

त्यासोबतच डारिया दौलत बाग आहे. याला टीपू सुलतान उन्हाळ्यात वापरायला. या बागेची सुंदरता मन मोहून टाकणारी अशीच आहे. येथील सजावट, नक्षीदार काम आणि उत्तम भित्तीचित्रे आकर्षक वाटतात.

महालाच्या जवळ गुम्बज आहे. यात एक सुंदर मकबरा आहे, ज्यात हैदर, टीपू आणि परिवारातील इतर सदस्यांचा समावेश आहे. त्यासोबतच तुम्ही इथे वेलेस्ली ब्रीज, कॅथॉलिक चर्च आणि बारूदसाठी तयार केलेले गोदाम बघू शकता. जे येथील इतिहास, सभ्यता आणि संस्कतीबाबत सांगतात. 

रंगानाथिट्टू

श्रीरंगपट्टनपासून काही किलोमीटर लांब प्रसिद्ध बर्ड सेंच्युरी रंगानाथिट्टू स्थित आहे. असे म्हटले जाते की, ही देशातील सर्वात मोठी बर्ड सेंच्युरी आहे. ही कावेरी नदीच्या प्रवाहात तयार झालेली बर्ड सेंच्युरी आहे. त्यासोबतच काही डोंगर आणि हिरवळ आहे. त्यामुळेच इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी राहतात.

बालमुरी फॉल

बालमुरी फॉल म्हैसूरच्या उत्तरेला साधारण १५ किमी अंतरावर आहे. हे ठिकाण पूर्णपणे हिरव्यागार झाडांनी वेढलेलं असल्याने फारच सुंदर दिसतं. इथे कावेरी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणातून पाणी खाली येतं. इथे बांध भरल्यावर पाणी खाली येतं.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन