शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

भेट देण्याआधी भारतातील कोणते बीच चांगले आणि कोणते अस्वच्छ आहेत ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 5:16 PM

भारतात अनेक ठिकाणी बीचवर  फिरायला जायला तुम्हाला आवडत असेल

भारतात अनेक ठिकाणी बीचवर  फिरायला जायला तुम्हाला आवडत असेल. पण त्या आधी भारतातील कोणते बीच चांगले आहेत . कोणते घाणेरडे आहेत. हे समजणं सुद्धा तितकंच गरचेचं आहे. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला भारतातील चांगल्या आणि अस्वच्छ असलेल्या दोन्ही बीचची माहिती देणार आहोत. 

केरळमधिल कझाकुट्टम बीच हा भारतातील सगळ्यात जास्त स्वच्छ असलेल्या बीचपैकी एक आहे. 

ओडिशाचा पुरी बीच  हा सुद्धा स्वच्छ आहे. समुद्रकिनारी मजा घेण्यासाठी या ठिकाणाला भेट देऊ शकता. 

तिरुवनमइयुर बीच हा तामिळनाडू मधिल तिसरा सगळ्यात साफ आणि स्वच्छ असलेला बीच आहे. 

गोपालपुर बीच, ओडिशाच्या बेरहमपुर येथुन  १६ किमी  अंतरावर असलेला हा बीच सगळ्यात स्वच्छ असलेल्या बीचपैकी एक आहे. 

गुजरातमधील सुरत शहरातील डुमस बीचची गणती सगळ्यात सुंदर आणि रॉमॅंन्टिक बीचमध्ये होते. हा बीच जितका चांगला आहे. तेवढाच भयावह सुद्धा आहे.

केरल का कोझिकोड बीच सगळ्यात घाणेरडा आहे.

महाराष्ट्रातील सुद्धा अनेक बीच असे आहेत जे स्वच्छतेच्या बाबतीत खूपचं मागे आहेत. सागरेश्वर बीच हा खूपच घाणेरड्या अवस्थेत आहे.

मुंबईतीलजवळ असलेल्या वसईत असलेला  अर्नाळा बीच हा सगळयात घाण असवस्था असलेल्या बीचपैकी एक आहे. ( हे पण वाचा-आता रेल्वे प्रवासात बिनधास्त झोपा, तुमचं स्टेशन आल्यावर तुम्हाला झोपेतून उठवलं जाईल...)

भारतातील सगळ्यात अस्वच्छ असलेल्या बीचमध्ये तामीळनाडूतील वेदरण्यम बीच चौथ्या क्रमांकावर आहे. जर बीचचा आनंद घ्यायला जात असलेल्या पर्यटकांनी स्वच्छतेचे भान राखले तर कदाचीत हे बीच पुन्हा चांगले आणि पर्यटनास योग्य ठरू शकतात.  ( हे पण वाचा-काचेचा पूल बघण्यासाठी चीन कशाला, भारतातीलच 'या' शहराला द्या भेट!)

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स