शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

'या' ठिकाणी लुटा मान्सूनची मज्जा; नयनरम्य समुद्र किनारे अन् बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 15:26 IST

भारतामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत, जी आपल्या निसर्गसौंदर्यासाठी ओळखली जातात. येथे जाऊन तुम्हाला प्रसन्न वाटेल. सर्व ताण-तणाव विसरून मूड रिफ्रेश करण्यासाठी ही ठिकाणं मदत करतात.

भारतामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत, जी आपल्या निसर्गसौंदर्यासाठी ओळखली जातात. येथे जाऊन तुम्हाला प्रसन्न वाटेल. सर्व ताण-तणाव विसरून मूड रिफ्रेश करण्यासाठी ही ठिकाणं मदत करतात. अशातच ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे, तिरूअनंतरपुरम. जर तुम्ही मान्सूनमध्ये फिरण्यासाठी अशा ठिकाणाच्या शोधात असाल जिथे जाऊन निसर्गाच्या कुशीत रिलॅक्स करू शकता. तर तुमच्यासाठी तिरूअनंतरपुरम उत्तम पर्याय आहे. 

(Image Credit : https://www.holidayiq.com)

जून ते सप्टेंबर दरम्यानचा काळ उत्तम

तिरूअनंतरपुरममधील वातावरणही अगदी प्रसन्न करणारं असतं. त्यामुळे वर्षभरात कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही फिरण्यासाठी जाऊ शकता. परंतु, जून ते सप्टेंबरपर्यंतचा काळात येथे जाणं म्हणजे जणू स्वर्ग सुखचं... कारण पावसाळ्यात येथील सौंदर्य आणखी बहरतं. तिरूअनंतरपुरममध्ये फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणं आहेत. 

(Image Credit : https://nature.desktopnexus.com)

कोवलमचं सौंदर्य तुम्ही कधीच विसरू शकत नाही. येथे तुम्ही सुंदर बीच आणि येथील नारळाच्या झाडांसाठी प्रसिद्ध आहेत. येथील शंकुमुघम बीचवर उगवणाऱ्या सूर्याचं दर्शन घेणं म्हणजे, भाग्यचं... 

कोलवममध्ये लाइटहाउस नावाचा एक सुंदर समुद्रकिनारा आहे. येथे असणाऱ्या लाइटहाउसवर जाऊन तुम्ही या समुद्रकिनाऱ्याचं सौंदर्य न्याहाळू शकता. या दोन ठिकाणांव्यतिरिक्त कोववममध्ये वेली लगून आणि पद्मनाभस्वामी महालही पाहता येतील. 

तिरूअनंतरपुरमची आणखी एक खास गोष्ट म्हणजे, येथील रस्ते एकदम सुरक्षित आहेत. तुम्ही रात्रीही येथे अगदी बिनधास्त फिरू शकता. येथील नाइट लाइफही तुम्ही एन्जॉय करू शकता. 

कसे पोहोचाल? 

तिरूअनंतरपुरमला जाण्यासाठी तुम्ही नवी दिल्ली, मुंबई, कोच्ची आणि बेंगळूरू पासून फ्लाइट घेऊ शकता. तिरूअनंतरपुरम एअरपोर्टवर उतरल्यानंतर टॅक्सी करून तुम्ही ठरविलेल्या ठिकाणापर्यंत पोहचू शकता. तुम्ही ट्रेननेदेखील तिरूअनंतरपुरमला जाऊ शकता. यासाठी नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, इंदौर आणि बेंगळूरू यांसारख्या ठिकाणांवरून तिरूअनंतरपुरमला जाण्यासाठी ट्रेन पकडू शकता. त्रिवेंद्रम मेल, अनंतपुरी एक्सप्रेस, स्वर्णजयंती एक्सप्रेसने जाऊ शकता. तुम्ही स्वतः कार घेऊनही जाऊ शकता. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन