शेतीसाठीच्या खर्चात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. बियाणं, खते, औषधं, मजुरी आणि यंत्रसामग्री यांचे दर वाढत चालले आहेत. परिणामी शेतीमधून होणाऱ्या उत्पन्नाची तुलना केली असता खर्चाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येतो आणि शेती परवडेनाशी ...
सीईओ विनायक महामुनी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव : प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि जनताभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ मे ते २ ऑक्टोबर या कालावधीत १५० दिवसांची ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहीम सुरू केली. ...