म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
T20 World Cup 2022, Check Group 2 Point Table : भारतीय संघ ग्रुप २ मध्ये आहे आणि त्यांच्यासमोर पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, झिम्बाब्वे व नेदरलँड्स यांचे आव्हान आहे. पण, आज भारतासाठी दिवस थोडा चांगला आणि थोडा वाईट ठरला. पण, पाकिस्तानला दिलासा ...
विश्वचषकाच्या राउंड फेरीत झालेल्या सामन्यात आयर्लंडने वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे २ वेळचा विश्वचॅम्पियन वेस्ट इंडिजचा संघ आगामी विश्वचषकातून बाहेर झाला आहे. ...
India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या वन डे मालिकेला १८ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. लोकेश राहुल तंदुरुस्त झाल्यामुळे शिखर धवनकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेतली गेली आहे. ...
Sri Lanka vs Zimbabwe: शेवटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात झिम्बाव्वेने श्रीलंकेला घरच्या मैदानावरच मात दिली आहे. आज पल्लेकेले येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने श्रीलंकेवर २२ धावांनी मात केली. ...
Top 10 richest cricket boards in the world भारतात क्रिकेटचं वेड केवढं आहे, हे संपूर्ण जगाला माहित्येय. जगातील क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) ही सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. पण, त्यांचे नेमकं उत्पन्न किती, हे तुम ...
132 years ago कसोटी क्रिकेट पाच दिवसांऐवजी दोन दिवसांचा करावा का, असा विचार सुरू करण्यास हरकत नाही. त्याला कारणही तसेच आहे. भारतानं अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा डाव अवघ्या दोन दिवसांत गुंडाळला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. ...