उत्तर प्रदेश सरकारने वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता कौटुंबिक मालमत्तेबाबतचे जुने वाद केवळ ५ हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरने सोडवले जाणार आहेत. ...
उत्तर प्रदेशमध्ये आता लव्ह जिहादमधील गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा होणार आहे.अवैध धर्मांतराच्या गंभीर घटना रोखण्यासाठी सरकारने कायद्याची व्याप्ती आणि शिक्षेचा कालावधी वाढवला आहे. ...
केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, सरकार आल्यावर अतिआत्मविश्वास वाढला. सरकारच्या बळावर निवडणुका जिंकल्या जात नाहीत. पक्षाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जातात. ...
Keshav Prasad Maurya: भाजपाच्या ओबीसी कार्यसमितीच्या बैठकीमध्ये उपस्थितांना संबोधित करताना केशव प्रसाद मौर्य यांनी सरकारच्या बळावर निवडणूक जिंकता येत नाही. पक्षच निवडणूक लढतो आणि पक्षच निवडणूक जिंकतो, असं विधान करत त्यांनी पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ ...
Uttar Pradesh Politics Update: उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला अनपेक्षितपणे दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमने-सामने आले आहेत. त्यामुळे भाजपा उत्तर प्रदेशम ...