लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

RJD-काँग्रेसने गरिबांच्या हक्कांवर डाका टाकला, जनावरांचा चारा खाणारे..; सीएम योगींचा घणाघात - Marathi News | RJD-Congress robbed the rights of the poor, eating animal fodder..; CM Yogi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RJD-काँग्रेसने गरिबांच्या हक्कांवर डाका टाकला, जनावरांचा चारा खाणारे..; सीएम योगींचा घणाघात

'भगवान रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा काँग्रेसचा राजपुत्र आता छठमैयावरही प्रश्न उपस्थित करतोय' ...

'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार - Marathi News | 'We want to save Bihar from Gappu and Chappu'; Akhilesh Yadav's counterattack after 'Pappu-Tappu-Appu' criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार

Akhilesh Yadav on Yogi Modi: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा पारा चढला असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या टीकेनंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पलटवार केला.  ...

उत्तर प्रदेशाची हवाई वाहतुकीत गगनभरारी: प्रवासी आणि कार्गो वाहतुकीत विक्रमी वाढ; कोणती शहरे आघाडीवर? - Marathi News | Uttar Pradesh's skyrocketing air traffic: Record increase in passenger and cargo traffic; Which cities are at the forefront? | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :उत्तर प्रदेशाची हवाई वाहतुकीत गगनभरारी: प्रवासी आणि कार्गो वाहतुकीत विक्रमी वाढ; कोणती शहरे आघाडीवर?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदृष्टीमुळे 'उडान', देशांतर्गत प्रवाशांमध्ये १५.७% आणि हवाई मालवाहतुकीत १९.१% ची वाढ, वाराणसी, अयोध्या, प्रयागराज आणि गोरखपूर बनले हवाई विकासाचे 'इंजिन' ...

विकसित आणि समर्थ उत्तर प्रदेश स्वप्न बनले जनआंदोलन, 60 लाख लोकांनी केल्या सूचना - Marathi News | The dream of a developed and empowered Uttar Pradesh became a mass movement, 60 lakh people made suggestions | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :विकसित आणि समर्थ उत्तर प्रदेश स्वप्न बनले जनआंदोलन, 60 लाख लोकांनी केल्या सूचना

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संकल्पनेतून २०४७ पर्यंत उत्तर प्रदेशला विकसित राज्य बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी लोकांच्या सूचनाही मागण्यात आल्या. त्यात ६० लाख लोकांनी सहभाग घेतला.  ...

पप्पू-टप्पू-अप्पूंना विकास दिसत नाही; बिहारमध्ये आता रामराज्याचा उदय होणार! मुख्यमंत्री योगींचा हुंकार - Marathi News | Pappu-Tappu-Appu do not see development; Ram Rajya will now emerge in Bihar! Chief Minister Yogi roars | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पप्पू-टप्पू-अप्पूंना विकास दिसत नाही; बिहारमध्ये आता रामराज्याचा उदय होणार! मुख्यमंत्री योगींचा हुंकार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात इंडी आघाडीवर थेट निशाणा साधला. ...

अयोध्या जगाची आध्यात्मिक राजधानी आणि शाश्वत शहर म्हणून विकसित करण्याचे ध्येय: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ - Marathi News | Aim to develop Ayodhya as spiritual capital of the world and eternal city: Chief Minister Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या जगाची आध्यात्मिक राजधानी आणि शाश्वत शहर म्हणून विकसित करण्याचे ध्येय: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, विकास प्रकल्पांमध्ये अयोध्येची सांस्कृतिक ओळख, धार्मिक गौरव आणि पर्यावरणीय संतुलन यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जावे. ...

“राज्यातील जनतेची सुरक्षितता अन् सन्मानासाठी सरकार वचनबद्ध आहे”: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ - Marathi News | cm yogi adityanath said government is committed to the safety and dignity of the people of the state | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“राज्यातील जनतेची सुरक्षितता अन् सन्मानासाठी सरकार वचनबद्ध आहे”: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी "जनता दरबार" आयोजित केला. ...

"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल - Marathi News | Bihar ellection up cm yogi adityanath said bulldozer action and sent to hell lashes out at mafia in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

इंडिया आघाडीचे लोक विकासात अडथळे निर्माण करतात आणि गरीबांच्या योजनांवर डल्ला मारतात. हे लोक गरीबांचे राशन हिसकावतील आणि नोकरीच्या नावाने आणखी जमिनी हडपतील. विकासाच्या नावावर माफियाराज आणून बिहारमध्ये नंगानाच करतील.” ...