Who Will Be The Successor Of Narendra Modi: राजनाथ सिंह आणि शिवराज सिंह चौहान यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली असून, दक्षिण भारतातूनही अमित शाह यांना समर्थन मिळाले आहे. ...
मुख्यमंत्री योगी म्हणाले, जर 1947 मध्ये भारतातील राजकीय नेतृत्वात प्रबळ इच्छाशक्ती असती, तर जगातील कुठलीही शक्ती देशाची अनैसर्गिक फाळणी करू शकली नसती. ...
उत्तर प्रदेश सरकारने वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता कौटुंबिक मालमत्तेबाबतचे जुने वाद केवळ ५ हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरने सोडवले जाणार आहेत. ...
उत्तर प्रदेशमध्ये आता लव्ह जिहादमधील गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा होणार आहे.अवैध धर्मांतराच्या गंभीर घटना रोखण्यासाठी सरकारने कायद्याची व्याप्ती आणि शिक्षेचा कालावधी वाढवला आहे. ...
केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, सरकार आल्यावर अतिआत्मविश्वास वाढला. सरकारच्या बळावर निवडणुका जिंकल्या जात नाहीत. पक्षाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जातात. ...
Keshav Prasad Maurya: भाजपाच्या ओबीसी कार्यसमितीच्या बैठकीमध्ये उपस्थितांना संबोधित करताना केशव प्रसाद मौर्य यांनी सरकारच्या बळावर निवडणूक जिंकता येत नाही. पक्षच निवडणूक लढतो आणि पक्षच निवडणूक जिंकतो, असं विधान करत त्यांनी पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ ...