त्वरोगावरचा उपचार हा अतिशय महागडा आहे. याची औषधी महाग असल्याने गरीब रुग्ण छोट्या-मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी धजावत नाहीत. त्वचा रुग्णांसाठी लागणारी अनेक महत्त्वपूर्ण औषधी शासनस्तरावरून पुरविण्यात येत नाही. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (जेडीआयइटी) माजी विद्यार्थी अजिंक्य कोत्तावार याचा मुंबई येथे गौरव करण्यात आला. देशातील सर्वाधिक १८ पेटंट्स एकहाती आपल्या नावावर करण्याचा विक्रम त्याने केला आहे. याबद्दल त्याला मुंबई येथे यूथ आयकॉन पुर ...
साधं मातीनं सारवलेलं घर, घरात थोडीशीच गरजेपुरती भांडीकुंडी, काळाची गरज म्हणून घेतलेला टीव्ही आणि आपल्या दोन मुलांसह वैशाली आपल्या कळंब तालुक्यातील राजूर गावातील अतिसामान्य कुटुंबात राहते. ...
बळीराजा चेतना अभियानांतर्गत घेण्यात येत असलेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याला गैरप्रकाराची कीड लागली आहे. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आणि काही निवडक स्वयंसेवी संस्थांनी या योजनेला कमाईचे साधन बनविले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून कारवाई ...