Mission Ubhari : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न आजही संपलेला नाही. या वेदनादायक वास्तवावर उपाय शोधण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने 'मिशन उभारी' हा संवेदनशील आणि परिणामकारक उपक्रम हाती घेतला आहे. जाणून घ्या सविस्तर (Mission Ubhari) ...
Kharif Crop Damage : अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांनी घेतलेली १,३०० कोटींची पीक कर्जे आता परतफेड कशी करायची, हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनाची मदत अपुरी ठरत असून विमा कंपन्यांनीही पाह ...