शिल्पी या 2012 मध्ये बेंगळुरू येथे शिक्षणासाठी आल्या होत्या. येथे गाईचे शुद्ध दूध मिळवण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणी आल्या आणि येथूनच आपणच शुद्ध गाईच्या दुधाचा व्यवसाय सुरू करावा, असा निर्णय त्यांनी घेतला. ...
महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान स्थापन झाल्यापासून गेल्या ७ वर्षांत राज्यातील महिला बचतगटांनी ६ हजार ६०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून त्यातील ९३ टक्के कर्जाची परतफेडही केली आहे, अशी माहिती या प्रकल्पाच्या राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. वि ...
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बालकल्याण समितीचे अध्यक्षपद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. या पदासाठी प्रस्ताव मागवून मुलाखतीही झाल्या आहेत; परंतु तोपर्यंत राज्यात सत्तांतर झाल्याने नियुक्त्या रखडल्या आहेत. अशीच स्थिती राज्यातील १७ जिल्ह्यांतील ...
रेल्वेस्थानकात फलाटावर थंडीत बेवारस स्थितीत सापडलेल्या एका सहा दिवसाच्या गोंडस नकोशीला मायेची ऊब देत येथील बालिका अनाथ आश्रमातील दांपत्याने माणुसकी जपली आहे. ...
येवला तालुक्यातील रामवाडी येथे लेक वाचवा, लेक शिकवा अभियानांतर्गत करूया सन्मान लेकीचा उपक्र म साजरा करण्यात आला. यावेळी मुलींच्या नावाच्या पाट्या दारावर लावत त्यांचे औक्षण करण्यात आले. ...