राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यापासून बचत गटांच्या महिलांसह लहान-मोठ्या व्यावसायिकांनी कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे उद्योग वेगाने सुरूकेले आहेत. दिवसाला तब्बल दहा हजार कापडी पिशव्यांची निर्मिती होत आहे. सातारा जिल्ह्यासह सां ...
रत्नागिरीत गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये खून, बलात्कार, दरोडा यांचे प्रमाण वाढत असून, चोरी हा प्रकार तर नित्याचाच झाला आहे. मात्र, त्याचबरोबर चिंतेचा विषय म्हणजे आता बालगुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. विविध गुन्ह्यांमध्ये आ ...
काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसंदर्भात अंतिम निर्णय घेणारे न्यायालयीन खंडपीठ असलेल्या बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी शासनाने इचलकरंजीच्या शुभांगी दामोदर जोशी यांची नियुक्ती केली. यापूर्वी प्रियदर्शिनी चोरगे या समितीच्या अध्यक्षा होत्या. नव्या ...
नाशिक : देशात अलीकडे रोजच जातीच्या नावाखाली काही विरोधकांकडून भाषणबाजी केली जात आहे. राजकारण करताना जातीधर्माचा आधार घेतला जात असल्याचा आरोप करीत ही बाब अत्यंत चुकीची असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले ...
नाशिक : देशात अलीकडे रोजच जातीच्या नावाखाली काही विरोधकांकडून भाषणबाजी केली जात आहे. राजकारण करताना जातीधर्माचा आधार घेतला जात असल्याचा आरोप करीत ही बाब अत्यंत चुकीची असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले ...