शासकीय प्रकल्पांसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात खरेदी करायच्या आणि सरकारकडून येणारा पाचपट मोबदला लाटायचा प्रकार राज्यात राजरोस सुरू आहे. ...
रामदास कदम यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेत शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणले. मंत्री अनिल परब हे शिवसेनेचे गद्दार आहेत असा आरोप त्यांनी केला होता. ...